182 Sad Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.
आखिर कैसे भुला दे हम उन्हें. मौत इंसानो को आती है यादो को नहीं..
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
तू मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!
नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.
काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.