तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.

 
0

तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.

अंशुलिखित