लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे ? मनही जुळत नाही. !! शुभ सकाळ !!

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते? !! शुभ सकाळ !!

माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. !! शुभ सकाळ !!

जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो. !! शुभ सकाळ !!

जगात सर्व काही आहे,परंतु समाधान नाही आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. !! शुभ सकाळ !!

एखाद्या सोबत हसता-हसता तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे..... समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपता आलं पाहिजे नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे? ??? !! शुभ सकाळ !! ???

आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे , म्हणून तर तुमच्यावर आमच खूप-खूप प्रेम आहे. !! शुभ सकाळ !!

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी " माणस " माझ्या आयुष्यात आहे? !! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही , की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे? पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे? !! शुभ सकाळ !!

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात परंतु न भेटता दुरून नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात? !! शुभ सकाळ !!

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद निर्माण करण्यासाठी काम करत असतात, त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही? !! शुभ सकाळ !!

कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. !! शुभ सकाळ !!