कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.

कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.

Share:

More Like This

दैनंदिन आयुष्यात सर्वच क्षेत्रात ब्रेक हा गरजेचा असतो. तुमचा मेंदू सलग तासनतास एखादी गोष्ट पचवत जरी असला तरी त्याला ते सार आत्मसात करण्यासाठी काही निवांत क्षणाचीही गरज असते.

किरण पवार (अंशु)

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.

अंशुलिखित

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

दैनंदिन आयुष्यात सर्वच क्षेत्रात ब्रेक हा गरजेचा असतो. तुमचा मेंदू सलग तासनतास एखादी गोष्ट पचवत जरी असला तरी त्याला ते सार आत्मसात करण्यासाठी काही निवांत क्षणाचीही गरज असते.

किरण पवार (अंशु)

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

अकारण नैराश्य, एँक्झायटी इत्यादि गोष्टी वाढत जाऊन आराम करायला झोपेच्या गोळ्या खाव्या लागायची वेळ येऊ देऊ नका. त्याकरता रोज स्वत:च्या मनाला काही घटका वेळ द्या. मेडिटेशन, किमान एक पेज वाचण व स्वत:च्या आवडत्या छंदाला किमान दहा मिनिटे तरी वेळ देत चला.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.

अंशुलिखित

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.