“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...