जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो
काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.