मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते