चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.