आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.