काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.