आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आकाशापेक्षा उंच काहीच नाही, समुद्रापेक्षा खोल काहीच नाही, तसं तर मला सगळीच प्रेम करतात, पण तुमच्या पेक्षा प्यारा कोणीच नाही.
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आकाशापेक्षा उंच काहीच नाही, समुद्रापेक्षा खोल काहीच नाही, तसं तर मला सगळीच प्रेम करतात, पण तुमच्या पेक्षा प्यारा कोणीच नाही.
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.