पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री