आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.