माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
“प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…”
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
“प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…”