मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.
आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’