आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध.. तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध.. तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”