घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्त तुझ्यासाठी’
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्त तुझ्यासाठी’
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.