कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.