आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.