तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
मैत्री आणि प्रेमात फरकं एवढाचं की, प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने कधी रडवले नाही...
काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.