फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.