खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो