जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.