नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
“सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…”