आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.