“प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…”
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
“प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…”
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.
तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.
सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.