ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.