काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.

भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...

पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.

चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.

सुगंधाच्या विना फुल अधुरा, चांदणी च्या विना चंद्र अधुरा, मनाच्या विना माणूस अधुरा, जया तुझ्या विना आनंद अधुरा आहे.

भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...

पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.

चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.