काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.

आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.

ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.

आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.