काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.

आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव

आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.

आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव