काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.

दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!

मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.

दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!