काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

आई-बाबा… तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तसेच राहू दे... आणि माझ्या जीवनात ते असेच राहू दे.

जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे

आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’

आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

आई-बाबा… तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तसेच राहू दे... आणि माझ्या जीवनात ते असेच राहू दे.

जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे

आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’

आयुष्य सुरु होतं नात्याने, नाते सुरु होतं प्रेमाने, प्रेम सुरु होता आपल्याने, आणि आपले सुरु होतात तुमच्यापासून…