काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

काही लोक गमवायला प्रेम म्हणतात, तर काही लोक मिळवायला प्रेम म्हणतात, पण हकीकत तर हि आहे कि, आम्ही फक्त निभवायला प्रेम म्हणतो.

Share:

More Like This

नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.

आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.

काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.

जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव

नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.

आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.

काही लोक आयुष्यात असे असतात, मग ते कितीही त्रास देऊ दे, आराम फक्त त्यांच्या जवळच मिळतो.

जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव