आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.
आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली.. तुझ्या रुपाने.. मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी…
माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल.. पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.
“प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस..”
आयुष्यात कोणी जर चांगला वाटला, त्याला फक्त पसंद करा, प्रेम करू नका… कारण, प्रेम संपत पण, आवड कधीच संपत नाही.