आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...