खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत.. जरी ते रोज बोलत नसले तरी
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.
प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.