मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी.... मनाला सुखद गारवा देणारी
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
आश्रू हे हसुपेक्षा खूपच #SPECIAL असतात, कारण हसु तर सगळ्यांसाठी असते, पण अश्रू फक्त त्यांच्या साठीच असतात, ज्यांना आपण गमवायला घाबरतो.
खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ
तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.
एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.