फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.
कोणाला आपली आवड बनवणं, काही मोठी गोष्ट नाही… पण कोणाची आवड बनणं खूप मोठी गोष्ट आहे.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’