स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.