या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.
सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.
या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत आणि न पारखता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकत.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.
सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.