जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.