मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.