खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं.
मी एकटा आहे एकाकी नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं.
मी एकटा आहे एकाकी नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.