कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असते.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असते.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.