कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
मी एकटा आहे एकाकी नाही.
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
मी एकटा आहे एकाकी नाही.
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं.