त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर ..
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर ..
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असते.
एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.