शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.
उपकार केल्यासारखे reply नको करू बोलायचे नसेल तर राहू दे.?
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
मी एकटा आहे एकाकी नाही.
उपकार केल्यासारखे reply नको करू बोलायचे नसेल तर राहू दे.?