शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
उपकार केल्यासारखे reply नको करू बोलायचे नसेल तर राहू दे.?
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची असते ती आपली निवड..!
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
उपकार केल्यासारखे reply नको करू बोलायचे नसेल तर राहू दे.?
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची असते ती आपली निवड..!
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.