एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.

एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.

Share:

More Like This

जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.

प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.

मी एकटा आहे एकाकी नाही.

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.

माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत.

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.

जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.

प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.

मी एकटा आहे एकाकी नाही.

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.

माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत.

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.