मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा, आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर ..
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.
मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा, आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.
जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर ..
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम नाकारणे चुकीचे आहे.