अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.

अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.

किरण पवार
Share:

More Like This

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.

किरण पवार

मनात कोणतेही आंतरिक कलह सुरू राहू देऊ नका, भावनांना व्यक्त करून मोकळे व्हा. त्याखेरीज तुम्ही जिवणात पुढच्या पायरीवर यशस्वीपणे जाऊ शकत नाही.

अंशुलिखित

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही...

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.

किरण पवार

मनात कोणतेही आंतरिक कलह सुरू राहू देऊ नका, भावनांना व्यक्त करून मोकळे व्हा. त्याखेरीज तुम्ही जिवणात पुढच्या पायरीवर यशस्वीपणे जाऊ शकत नाही.

अंशुलिखित

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही...