निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.

निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.

किरण पवार
Share:

More Like This

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.

किरण पवार (अंशु)

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.

किरण पवार (अंशु)

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.