हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.
आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.