खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

खबरदारी ही फार महत्वाची बाब असते. आपण कोणाच्या बोलण्याला कुठे कधी फसायचं नाही आणि कोणावर कितपत विश्वास ठेवावा याबाबत ही खबरदारी घेता आली पाहिजे. आपला स्वभाव अतीशय काटेकोर आणि तितकाचं सजग असणं गरजेच ठरतं.

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.

किरण पवार (अंशु)

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.

किरण पवार (अंशु)

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.