गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.

गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.

किरण पवार

नैराश्य अनेक कारणांनी तुमच्याकडे कधी अचानकपणे येऊन जाईल याची माहिती देता येत नाही. कधीकधी आयुष्यात सारकाही आलबेल सुरू असलं तरी नैराश्य आल्याची भावना मनावर ताबा घेऊ शकते त्यामुळे सहसा स्वत:च्या मनाला रोज जगताना धाडसाचा आणि सकारात्मक बदलांचा पाडा शिकवत चला. जेणेकरून नकारात्मकतेला तुमच्याजवळ यायला वाव नाही मिळाला पाहिजे.

किरण पवार (अंशु)

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.

किरण पवार

नैराश्य अनेक कारणांनी तुमच्याकडे कधी अचानकपणे येऊन जाईल याची माहिती देता येत नाही. कधीकधी आयुष्यात सारकाही आलबेल सुरू असलं तरी नैराश्य आल्याची भावना मनावर ताबा घेऊ शकते त्यामुळे सहसा स्वत:च्या मनाला रोज जगताना धाडसाचा आणि सकारात्मक बदलांचा पाडा शिकवत चला. जेणेकरून नकारात्मकतेला तुमच्याजवळ यायला वाव नाही मिळाला पाहिजे.

किरण पवार (अंशु)

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.