जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

अंशुलिखित
Share:

More Like This

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.

किरण पवार

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.

किरण पवार

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.