जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

अंशुलिखित
Share:

More Like This

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.

किरण पवार

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.

किरण पवार