जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.

अंशुलिखित
Share:

More Like This

हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.

अंशुलिखित

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.

किरण पवार (अंशु)

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.

अंशुलिखित

स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.

किरण पवार (अंशु)

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.