मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

अंशुलिखित
Share:

More Like This

प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!

किरण पवार

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!

नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.

किरण पवार (अंशु)

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!

किरण पवार

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!

नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.

किरण पवार (अंशु)

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार