अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.