सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.