मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...