मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

अंशुलिखित
Share:

More Like This

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.

किरण पवार (अंशु)

तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.

अंशुलिखित

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.

किरण पवार (अंशु)

तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.

अंशुलिखित