तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..
अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..
अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.