आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.....
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.
आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;
शारिरीक क्षमता अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण प्रत्येक माणसाच्या अंतर्गत शरिरात जो मेंदू असतो तो फार मोठ्या प्रमाणावर युक्तीचा/बुद्धीचा स्त्रोत असतो. मेंदूला जितक्या प्रमाणात तुम्ही रोज माहिती आणि ज्ञानाचा खुराक खाऊ घालालं तितकाच तो बलाढ्य होत जात असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अंतर्गत क्षमतांच्या आधारे कोणताही पण आपल्याला जिंकता येईल इतकं स्वत:ला सक्षम आणि प्रभावी बनवलं पाहिजे.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.....
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
अगदीच वाईट वेळ आलेली असेल किंवा संकट फारच मोठ आणि विचारांमधे फारच गोंधळ निर्माण होऊ लागला असेल तेव्हा थोडा स्वत:साठी काही वेळ शांत आणि संयमाचा बाजूला काढा, जेणेकरून त्या वेळेतून तुम्ही तोंडावरील संकटाला टप्प्याटप्याने कसं बाजूला करता येईल याची योजना आखू शकता.