तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
दैनंदिन आयुष्यात सर्वच क्षेत्रात ब्रेक हा गरजेचा असतो. तुमचा मेंदू सलग तासनतास एखादी गोष्ट पचवत जरी असला तरी त्याला ते सार आत्मसात करण्यासाठी काही निवांत क्षणाचीही गरज असते.
तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.
अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
दैनंदिन आयुष्यात सर्वच क्षेत्रात ब्रेक हा गरजेचा असतो. तुमचा मेंदू सलग तासनतास एखादी गोष्ट पचवत जरी असला तरी त्याला ते सार आत्मसात करण्यासाठी काही निवांत क्षणाचीही गरज असते.