मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

अंशुलिखित
Share:

More Like This

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित

सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.

अंशुलिखित

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.

अंशुलिखित

उठा आणि संघर्ष करा!

स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित

सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.

अंशुलिखित

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.

अंशुलिखित

उठा आणि संघर्ष करा!