तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.
तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”