मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.

अंशुलिखित
Share:

More Like This

आपल्यामधे चांगले गुण रोज अधोरेखित करून ठेवत चला. कधी जर नैराशाच्या कठोर काळात गुरफटला गेलात तर अशावेळी हेच अधोरेखित केलेले गुण त्यातून लवकर बाहेर पडायला मदत करतील.

अंशुलिखित

निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.

किरण पवार (अंशु)

आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.

अंशुलिखित

नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.

अंशुलिखित

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.

अंशुलिखित

आपल्यामधे चांगले गुण रोज अधोरेखित करून ठेवत चला. कधी जर नैराशाच्या कठोर काळात गुरफटला गेलात तर अशावेळी हेच अधोरेखित केलेले गुण त्यातून लवकर बाहेर पडायला मदत करतील.

अंशुलिखित

निसर्ग तुम्हाला अनेकदा खुप काही गोष्टी सांगुन जात असतो, तुमची दृष्टी थोडीशी सजग असली की त्यातून सहज अर्थबोध होत राहतात. रोपटे लावणे किंवा इतर सहजसाध्या निसर्गाशी एकरुप करू शकणाऱ्या गोष्टी जवळ बाळगत राहिलं तर नैराश्याची झळ तुमच्या मनात फारशी फिरकत नाही.

किरण पवार (अंशु)

आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.

अंशुलिखित

नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.

अंशुलिखित

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.

अंशुलिखित