आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.