वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.