वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.

अंशुलिखित

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.

अंशुलिखित

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.