वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.

किरण पवार (अंशु)

तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.

किरण पवार (अंशु)

हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.

अंशुलिखित

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.

किरण पवार (अंशु)

तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.

किरण पवार (अंशु)

हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.

अंशुलिखित

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.