वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.

किरण पवार (अंशु)

न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.

किरण पवार

तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.

किरण पवार (अंशु)

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.

किरण पवार (अंशु)

न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.

किरण पवार

तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.

किरण पवार (अंशु)

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.