वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.