वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही

दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.

किरण पवार

अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.

किरण पवार

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.

किरण पवार

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही

दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.

किरण पवार

अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.

किरण पवार

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.

किरण पवार

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)