वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो....
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो....
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.
राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.