वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.