वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
आपल्यामधे चांगले गुण रोज अधोरेखित करून ठेवत चला. कधी जर नैराशाच्या कठोर काळात गुरफटला गेलात तर अशावेळी हेच अधोरेखित केलेले गुण त्यातून लवकर बाहेर पडायला मदत करतील.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
आपल्यामधे चांगले गुण रोज अधोरेखित करून ठेवत चला. कधी जर नैराशाच्या कठोर काळात गुरफटला गेलात तर अशावेळी हेच अधोरेखित केलेले गुण त्यातून लवकर बाहेर पडायला मदत करतील.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.