वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.

किरण पवार (अंशु)

ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.

किरण पवार

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.

अंशुलिखित

कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.

किरण पवार (अंशु)

ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.

किरण पवार

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.

अंशुलिखित