वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;

निर्णय कोणताही घेताना धाकधूक होतेच म्हणा,

बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.

अंशुलिखित

तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;

निर्णय कोणताही घेताना धाकधूक होतेच म्हणा,

बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.

अंशुलिखित

तुम्ही प्रत्येक #वेळेस नविन #चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची #प्रगती होत आहे..