वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
उठा आणि संघर्ष करा!
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
उठा आणि संघर्ष करा!
डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.
निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.
जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.