वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.

किरण पवार (निनावी)

भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.

अंशुलिखित

एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.

किरण पवार

तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.

किरण पवार (अंशु)

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.

किरण पवार (निनावी)

भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.

अंशुलिखित

एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.

किरण पवार

तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.

किरण पवार (अंशु)

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.