वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.

अंशुलिखित
Share:

More Like This

तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.

अंशुलिखित

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.

अंशुलिखित

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

तुम्हाला सर्वच गोष्टीतलं सर्वच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या क्षेत्राशी निगडीत व ध्येयाशी संबंधित गोष्टींची जाण असणं आवश्यक आहे. तुम्ही रोज स्वत:ला अपग्रेड करत राहणं फार उपयुक्त ठरतं. हे करत असताना मनात कोणताही अंह भाव ना नकारात्मक ऊर्जेचा गंध भासू देऊ नका. जेही नव्याने शिकत असालं, सुरूवात करत असालं, टप्प्याटप्याने हळूवार पुढे जात असालं तर ते करताना नेहमी चांगला दृष्टीकोन ठेवूनच करत चला.

किरण पवार (अंशु)

स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.

अंशुलिखित

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.

अंशुलिखित

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.