वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
आपण सतत एका संघर्षाला टाळतो तरी किंवा ते नाकारतो तरी, तो संघर्ष असतो स्वत:ला स्विकार करण्याचा. आपण माणुस म्हणुन 100% परिपूर्ण असावं हा अट्टाहास चुकीचा आहे. त्यामुळे आपल्यामधे गुण-दोष आणि काही इतरही बाजू आपल्यामधे समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्वत:च्या संघर्षावरही विजय मिळवतं शक्य ते बदल करावेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालावं.
जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.
आपण सतत एका संघर्षाला टाळतो तरी किंवा ते नाकारतो तरी, तो संघर्ष असतो स्वत:ला स्विकार करण्याचा. आपण माणुस म्हणुन 100% परिपूर्ण असावं हा अट्टाहास चुकीचा आहे. त्यामुळे आपल्यामधे गुण-दोष आणि काही इतरही बाजू आपल्यामधे समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्वत:च्या संघर्षावरही विजय मिळवतं शक्य ते बदल करावेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालावं.
जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.
तुम्ही आपल्या विचारक्षमतांच्या वाटा या मोकळ्या ठेवल्या पाहिजेत, त्याने तुम्हाला एक तजेलदारपणा मिळतोच शिवाय तुमच्याजवळ इतर विषयांची व जीवणाकडे पाहण्याची वृत्ती अधिक व्यापक ठरत जाते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.
सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.