वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.
तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.