तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.