सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात..
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.
नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.