स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.

स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.

अंशुलिखित
Share:

More Like This

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.

किरण पवार (अंशु)

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.

किरण पवार (अंशु)

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

अलीकडे अनेक बाबतीत सल्ला असो वा इतर साधंली एखादं तुमचं मत असो त्यावर प्रतिक्रिया देण्याची सर्वच लोकांना घाई झालेली असते. तुम्ही त्यांना सांगितलं की, "तुम्ही अमुकतमुक गोष्ट करायला घेत आहात", तर ते त्यावर नकारात्मक विश्लेषण लगेच तुम्हाला द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे सहसा आपल्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याकरता स्वत: इतरांच्या मतांचा फार विचार न करता अनुभव घेत चला.

किरण पवार (अंशु)

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार

स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.

किरण पवार (अंशु)

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.