अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
शंका सहसा तुमच्या यशाकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळ्यांना आणखी बळकटी देतात आणि त्यामुळे शंकेसहित केलेल्या प्रयत्नांमधून अपयशाची पाऊले तुमच्या पदरात पडू लागतात तेव्हा कायम खंबीर आत्मविश्वासाने हर एक प्रयत्न सातत्याने सुरू ठेवा. शंकेची मनात चुकचुकणारी पाल ही नेहमी एक वाईट वृत्ती आहे.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.
शंका सहसा तुमच्या यशाकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळ्यांना आणखी बळकटी देतात आणि त्यामुळे शंकेसहित केलेल्या प्रयत्नांमधून अपयशाची पाऊले तुमच्या पदरात पडू लागतात तेव्हा कायम खंबीर आत्मविश्वासाने हर एक प्रयत्न सातत्याने सुरू ठेवा. शंकेची मनात चुकचुकणारी पाल ही नेहमी एक वाईट वृत्ती आहे.