अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."

अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."

अंशुलिखित
Share:

More Like This

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.

किरण पवार (अंशु)

अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.

अंशुलिखित

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.

किरण पवार (अंशु)

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.

किरण पवार (अंशु)

अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.

अंशुलिखित

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.

किरण पवार (अंशु)