अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.