अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.