समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.

 
0

समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.

अंशुलिखित