स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.
अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.
आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.