हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.

हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.

अंशुलिखित
Share:

More Like This

मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!

ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.

अंशुलिखित

संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.

अंशुलिखित

जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.

किरण पवार

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”

मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!

ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.

अंशुलिखित

संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.

अंशुलिखित

जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.

किरण पवार

“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”