संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.

 
0

संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.

अंशुलिखित