तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.
परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.