तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.