कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख...तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख...तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.