कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

Share:

More Like This

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा. मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा. मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) - सुभाष चंद्र बोस

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा. मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा. मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) - सुभाष चंद्र बोस

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.