ने मजसी ने परत मातृभूमीला...असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.

ने मजसी ने परत मातृभूमीला...असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.

Share:

More Like This

विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. -

विनायक दामोदर सावरकर

विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. -

विनायक दामोदर सावरकर