ने मजसी ने परत मातृभूमीला...असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.

ने मजसी ने परत मातृभूमीला...असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.

Share:

More Like This

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर