स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू....हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। - विनायक दामोदर सावरकर
नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू....हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्.
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। - विनायक दामोदर सावरकर
नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.