कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है - रामप्रसाद बिस्मिल
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है - रामप्रसाद बिस्मिल
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.