नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

Share:

More Like This

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.