कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.