एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.
“मी तुला जाणले नाही, असं कधीच झालं नाही, माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम तुला कधी कळलच नाही.
आखिर कैसे भुला दे हम उन्हें. मौत इंसानो को आती है यादो को नहीं..
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.
“मी तुला जाणले नाही, असं कधीच झालं नाही, माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम तुला कधी कळलच नाही.
आखिर कैसे भुला दे हम उन्हें. मौत इंसानो को आती है यादो को नहीं..