कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.
पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये..!
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.
काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.
पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये..!
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.
काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.