ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय.. काहीच फरक नाही पडत…
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
साला हे ह्रदय पण हा किती नालायक आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही नेमक त्यांच्याच माग पळत.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय.. काहीच फरक नाही पडत…
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
साला हे ह्रदय पण हा किती नालायक आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही नेमक त्यांच्याच माग पळत.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.