एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
साला हे ह्रदय पण हा किती नालायक आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही नेमक त्यांच्याच माग पळत.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
साला हे ह्रदय पण हा किती नालायक आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही नेमक त्यांच्याच माग पळत.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.