तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

Share:

More Like This

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !

गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी तुझ्यावर प्रेम केलं.?

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !

गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी तुझ्यावर प्रेम केलं.?

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.