चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं !
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..
आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.
चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं !
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..
आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.