आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.
येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.
येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.