जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…