कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही, शेवटी ते परकेच ठरतात.
ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही, शेवटी ते परकेच ठरतात.
ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…