ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.