आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर, विचार करा मी जो बरोबर आहे.. त्याच्यावर किती प्रेम करत असेल…
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.