खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती !
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती !
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?