आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.