कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

Share:

More Like This

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.