कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

Share:

More Like This

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?