विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात.
विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात.