कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

Share:

More Like This

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो, तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.

ज्या दिवशी तुला बोलावसं वाटेल ना, त्या दिवशी माझ्यासोबत बोल. मी तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे…

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो, तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.

ज्या दिवशी तुला बोलावसं वाटेल ना, त्या दिवशी माझ्यासोबत बोल. मी तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे…

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.