शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी, डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं.. खुप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं…
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी, डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं.. खुप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं…
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!