कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.