वेळ प्रत्येकाचीच येते. आणि मी, माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचं आहे मला…
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
वेळ प्रत्येकाचीच येते. आणि मी, माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचं आहे मला…
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.