रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.
जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…
का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.
रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.
जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…
का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.