कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

Share:

More Like This

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.

भरून येतील डोळे तुझे, मी जगात नसतांना, एकटी पडशील कुठेतरी बसतांना, रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमीच हसतांना…

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.

भरून येतील डोळे तुझे, मी जगात नसतांना, एकटी पडशील कुठेतरी बसतांना, रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमीच हसतांना…

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?