नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी, डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं.. खुप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं…
रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.
सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....
रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी, डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं.. खुप प्रेम असूनही नाही असं दाखवावं लागतं…
रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.
सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....
रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…