ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !