आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

Share:

More Like This

एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.

सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.

सोप नसत हो...! जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ....

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.