आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास", मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".
प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर एकमेकांना "Block Unblock" करण्यातच निघून जात .
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
जर कोण्ही सकाळी १० वाजता उठत असेल तर, तो आळशीचं असेल असं नाही, होऊ शकतं कि त्याचे स्वप्न मोठे असतील.
मी तर विचार करणचं सोडून दिलंय, कारण विद्या बालम बोलते, कि ...जहां सोच वहा शौचालय.
वेळ खूप महत्वाच असतं, त्यामुळे आपलं नाही "दुसऱ्याच" वाया घाला.
आपल्या देशात सर्वात मोठे "अंधविश्वास", मुलाचं लग्न करून द्या "आपोआप सुधरेल तो".
प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर एकमेकांना "Block Unblock" करण्यातच निघून जात .
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
जर कोण्ही सकाळी १० वाजता उठत असेल तर, तो आळशीचं असेल असं नाही, होऊ शकतं कि त्याचे स्वप्न मोठे असतील.
मी तर विचार करणचं सोडून दिलंय, कारण विद्या बालम बोलते, कि ...जहां सोच वहा शौचालय.
वेळ खूप महत्वाच असतं, त्यामुळे आपलं नाही "दुसऱ्याच" वाया घाला.