मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...