हसून बघितले रडून बघितले, कोणालातरी आपले करून बघितले, प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले, जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…
हसून बघितले रडून बघितले, कोणालातरी आपले करून बघितले, प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले, जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…
आपली सर्वात मोठी चूक..! आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व' देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून वापरत असते..
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…