तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?