कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…