दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…