तुझी खूप आठवण येते… आणि तुला Message सुद्धा करावा वाटतो… पण…, भिती वाटते तू Reply करशील कि नाही ह्याची…
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
एकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही, तर कुणी मनवत पण नाही…
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे.. आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे…
तुझी खूप आठवण येते… आणि तुला Message सुद्धा करावा वाटतो… पण…, भिती वाटते तू Reply करशील कि नाही ह्याची…
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
एकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही, तर कुणी मनवत पण नाही…
जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे.. आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे…