जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना हृदय तोडुन जातात..
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.
तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना हृदय तोडुन जातात..
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.