जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…
प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…
प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.