आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला.. त्याची जरा सुद्धा काळजी नसते…
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर.. त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.