जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.

जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून उतरते ना तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट 0.0% होऊन जाते.

Share:

More Like This

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

का कधी आयुष्य असं जगावं लागतं, मनातलं दुःख ओठांवर हसु आणावं लागतं, खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट, पण हसत हसत तिला दूर जातांना पाहावं लागतं…

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..