यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो
ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य “ विचारण्या ऐवजी असे काही तरी करा की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!
जत्रा संपल्यावर देवाला आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला विसरण्यातले आम्ही नाही..
चूक माझी नसेल तर मला स्पष्टीकरण द्यायला आवडतं नाही…
आपण आपली Quality आणि Attitude सोडला तर आपल्याला कुत्रपण विचारणार नाही
खेळाचा भाग व्हा किंवा पूर्ण खेळच बदलून टाका
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो
ज्योतिषा कडे जाऊन “भविष्य “ विचारण्या ऐवजी असे काही तरी करा की “भविष्यात” ज्योतिषाने तुमच्या पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे…!
जत्रा संपल्यावर देवाला आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला विसरण्यातले आम्ही नाही..
चूक माझी नसेल तर मला स्पष्टीकरण द्यायला आवडतं नाही…
आपण आपली Quality आणि Attitude सोडला तर आपल्याला कुत्रपण विचारणार नाही
खेळाचा भाग व्हा किंवा पूर्ण खेळच बदलून टाका